काश्मीरमध्ये आता फडकतोय फक्त तिरंगा

वेब टीम : श्रीनगर
केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करुन जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले आहे.

याआधी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा असल्याने त्यांचा स्वतंत्र झेंडाही होता. जम्मू काश्मीरच्या नागरी सचिवालयावर आधी राज्याचा ध्वज व राष्ट्रीय ध्वज फडकत असे.

कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच सचिवालयावरुन राज्याचा झेंडा काढण्यात आला आहे.

सचिवालयावर सध्या फक्त भारताचा राष्ट्रध्वज फडकत आहे.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"